सापाला कितीही दुध पाजलं तरी तो डसल्याशिवाय रहात नाही,याचा प्रत्येय काल पाकिस्तानी सरकारला आला. ज्या दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत होत तोच दहशतवाद पाकला आता जेरीस आणतोय. काल पाकिस्तानात
सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातले पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात
राजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे. *मार्ग : -स्वारगेट – आनंदनगर –
प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये संतुलित प्रमाणात प्रकर्षाने पाठवण्याची कला आहे.
कधी कधी आपण रांगांमध्ये असतो, तेव्हा आपण आपला राग दुसर्यांवर काढत असतो. तो राग दुसर्यांवर काढल्यावर आपल्याला वाटते की आपण असे करायला नको होते. मात्र त्या वेळी आपण
राजू आणि चिंगी यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो .. राजू चिंगीला : अरे ५वा प्रश्न दाखव की? (खूप विचार करून.. ) चिंगी : का तुझ्या प्रश्नपत्रिकेत तो छापला नाही