वर्काला बीच – केरळ पर्यटन स्थळ केरळमध्ये जाणार म्हटल्यावर तुम्हाला समुद्र किनारे फिरायलाच हवेत. वर्काला हा केरळमधील असा परीसर आहे जिथे तुम्ही हमखास जायला हवे कारण हा समुद्र
केरळला जाण्याचा उत्तम कालावधी हा जूनपासून सुरु होतो. उन्हाळ्यात या ठिकाणी जाण्यास काहीच हरकत नाही. पण तुम्हाला उन्हाळ्यातकाही भागांमध्ये भयकंर उकाडा जाणवेल. केरळला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही
फडताळात एक गाठोडे आहेत्याच्या तळाशी अगदी खालीजिथे आहेत जुने कपडेकुंच्या टोपडी शेले शालीत्यातच आहे घडी करुनजपून ठेवलेली एक पैठणीनारळी पदर जरी चौकडीरंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्येहीच
आपण bank च्या रोजच्या वापरातील एका टेक्निकलगोष्टी विषयी माहिती करून घेऊ जेव्हा तुम्ही इंटरनेट द्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तेव्हा तुम्हाला बँक मध्ये पैसे ट्रान्सफर करत असताना नेहमी एक
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या परिस्थितीत बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अश्यावेळी डॉक्टरांकडे जाण्या आधी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार
कळतच नव्हत मला, माय माझी एकटीच का रडायची.. तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची… माझ्या आधीच हात धुवून, रोजच दूर अंधारात बघायची.. काय पहात होती कुणास
कोझीकोड समुद्र किनारा – केरळ पर्यटन स्थळ कोझीकोडे ही जागा कालिकत या नावाने आधी प्रसिद्ध होते. साधारण 500 वर्षांपूर्वी येथून कापड, मसाले आणि अन्य गोष्टींचे निर्यात ज्यू आणि
मुन्नारपासून फारच जवळ जर कोणते ठिकाण असेल तर ते आहे टेकडी. येथील निसर्गसौंदर्यासाठी ते फारच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा वेळ घालवावासा हमखास वाटेल. केरळ कॉफीसाठी
१)भूक न लागणे, अपचन होणे , आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून एक लिंबू पाण्यात पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने
औरंगाबादचा इतिहास सांगणारे हे आणखी एक ऐतिहासिक स्थळ आहे. मोगल साम्राज्यात औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ या वास्तूची निर्मिती केली होती. या ठिकाणी एका भव्य
तू गेल्यावर…शब्द माझे तुझ्यासाठीमाझ्यासारखे असे काही झूरतातमाझ्यासारखेच तुझ्यावरते जिवापाड मरतात….!! तू गेल्यावर….मजा मी एकटागप्प बसून राहतोतू येणार्या क्षणांचीआतूरतेने वाट पाहतो….!! तू गेल्यावर….आजही आठवते मलातुझे-माजे ते सरते दिवसपौर्णिमेच्या रात्री
तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात