प्रत्येक व्यक्ती स्वःताची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. त्याला स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करायचे असते. म्हणूनच तर तो नेहमी कुठल्या ना कुठल्या संधीच्या शिधात असतो. स्वतःची ओळख
समाजातील गोर-गरीब, अंध-अपंग, पिडीत, दुर्लक्षित लोकांकरिता काही सामाजिक संस्था विधायक कार्य करीत असतात. अशा संस्थांना आर्थिक अथवा त्यांच्या गरजेच्या वस्तुरूपी मदत करायला हवी, जेणेकरून अशा संस्थांना आपल्या कामात
आज ३ मे. आजच्याच दिवशी १९१३ साली दादासाहेब फाळके निर्मित, पूर्णपणे भारतीयांच्या सहभागाने बनलेला मुंबईतील कॉरोनेशन थिंएटरमध्ये “राजा हरिश्चंद्र” हा पहिलाच भारतीय चलचित्रपट प्रदर्शित झाला. ह्या ऐतिहासिक घटनेला
महाराष्ट्रात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे . पाण्याचा साठा ३१% टक्यांच्या खाली गेलेला आहे . त्याची तीव्रता आता दिवसागणित तीव्र होत आहे . गावा गावात महिला पाण्यासाठी