आळशी लोकांबरोबर काम करताना खूप त्रास होतो , त्याचाच एक भाग म्हणून आज हा लेख प्रकाशित करीत आहोत . दैनंदिन जीवनात ऑफिस मध्ये काम करताना अश्या व्यक्ती आपल्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत राज्यभरातील विविध शहरांमध्ये घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापित केलेल्या गणपतीचे विविध भागातील
‘ज्ञान मंदिरा,सत्यं शिवं सुंदरा ‘ह्या भावगीताच्या ओळी,आपल्याला आपल्या शाळेच्या आठवणी दाखवीत असतात.शाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील गोड आठवणी पैकी एक गोड आठवण आणि अविस्मरणीय अनुभव. ५ सप्टेबर म्हणजे शिक्षक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्व शाळेत सक्तीच्या भाषणाच्या प्रसारणासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील 95 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये या भाषणाविषयी उत्सुकता आहे.
भारतीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्या बरोबर सामाजिक संवेदनांना खूप महत्व आहे.कारण जातीयवाद आणि धर्मवाद इथल्या रक्ता-रक्तात मिसळलेला आहे,त्यामुळे कुठल्याही गोष्टीची वाच्यता करत असतांना खबरदारी खूप महत्वाची आहे. आणि आपलं
काहीही जगावेगळ आपल्या कडे घडलं कि Its Happen Only in India असे आपण सर्रास म्हणतो.पण कधी हा विचार केलाय का?कि हे फक्त आपल्या भारतातचं का शक्य आहे.दुसर्या देशात
मोदीराज्यात जनतेसाठी नवीन काय असेल अशी उत्सुकता सर्वांनाच होती,त्यादृष्टीने आता नवीन पाऊल उचलले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “जन धन योजने’चे उद्घाटन झाले. एकाच दिवसात तब्बल
महाराष्ट्रातल्या धार्मिक संस्कृतीमध्ये अतिशय मानाचा आणि श्रद्धेचा सोहळा म्हणजे गणरायाचं आगमन….. दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि १० व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला त्याच विसर्जन केलं
डॉ.नरेंद्र दाभोळकर,अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आपलं उभ आयुष्य वेचून शहीद झालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व.भारतीय समाज हा अंधश्रद्धेतून बाहेर आला पाहिजे,विज्ञानाधिष्ठ झाला पाहिजे,अघोरी जीवघेण्या आणि लुबाडणूक करणाऱ्या प्रथा आणि परंपरा बंद
पोळा हा शेतकऱ्यांचा आवडता सण आहे,आपल्या कष्टात नेहमी साथ देणाऱ्या बैलाला मायेने गोंजारण्याचा त्याची पूजा करण्याचा आणि त्याने केलेल्या श्रमाला मोल देणारा सण म्हणजे बैल पोळा. बैलाचे शेतकऱ्यावरती