सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातले पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात
राजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे. *मार्ग : -स्वारगेट – आनंदनगर –
मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा
औरंगाबाद पासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे.अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत.वेरूळच्या लेण्यांची
तिर्थाटनासाठी लाखो भाविकांचं अनोखं श्रद्धास्थान असलेले नाशिक शहर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक हे जगाचे केंद्रबिंदू झालेले असते. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले नाशिक शहर हे
कर्नाटकमध्ये हसनपासून २५ कि.मी.वरील बेलूर मंदिर हे यगची नदीच्या तिरावर वसलेले आहे, तर हळेबीड बेलूरपासून १५-१६ कि.मी.वर आहे. होयसळ राजांनी एकूण ९२ मंदिरे बांधली. त्यापैकी सोमनाथपूरम, बेलूर व
देशाटन करावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सहलीचा खर्च कमी करायचा असेल तर नियोजन असायलाच हवं. आगाऊ बुकिंग केल्यास खर्चात बरीच कपात होऊ शकते. ठरावीक दिवस आधी बुकिंग केल्यास
मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे
टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील गणपतीचे जागृत देवस्थान. इथल्या गणपतीला ‘महागणपती’ असे नाव असून मंदिर काळूनदीच्या काठावर वसलेले आहे. मराठा आणि पोर्तुगीज फौजांत वसईत झालेल्या तुंबळ युद्धात चिमाजीअप्पांच्या