अजीर्ण
|१)भूक न लागणे, अपचन होणे , आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून एक लिंबू पाण्यात पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने अजीर्ण दूर होतो पपई खाल्ल्याने पन अजीर्ण दूर होतो .
२)एक चमचा कांद्याचा रस दोन दोन तासाने घेतल्यास अजीर्ण बरा होतो. ;लाल कांद्यावर लिंबू पिळून जेवतांना खाल्ल्यास अजीर्ण दूर होतो . लहान मुलास अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्यास आराम येतो .