वांग्याची रुचकर आणि मसालेदार भाजी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. भाजीव्यतिरिक्त अन्य पाककृतींमध्येही वांग्याचा वापर होतो. वांग्यामध्ये बरीच औषधी तत्त्व असतात. वांग्यात एंटीऑक्साडेंट्सची पर्याप्त मात्रा असते. यातील क्लोरोजिनिक
अलीकडे कर्करोगाचा विळखा जखडताना दिसतो आहे. यामध्येही ब्रेन आणि स्पाईन कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. शरीरातील दुसर्या अवयवांचा उदा. फुफ्फुस किंवा स्तनाच्या कर्करोगाचा प्रभाव ब्रेन आणि स्पाईनवर पडताना दिसतो. ब्रेन
‘स्लिप अँप्नेया’ म्हणजे काय? या आजारात झोपेत माणूस श्वास घेऊ शकत नाही किंवा त्याला श्वसनाला त्रास होतो. या आजाराचा सामना करणारा माणूस झोपेत घोरतो. या आजारामुळे व्यक्तीची झोप
हळद हा मसाल्याच्या डब्यातला महत्त्वाचा पदार्थ. हळदीतले औषधी गुण सर्वश्रुत आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सणवारी अथवा मंगल कार्यामध्ये हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याप्रमाणे जगाच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात
सारकॉइडोसिस या आजाराची लक्षणं टी.बी. सारखीच आहेत. बरेचदा तज्ज्ञही लक्षणांवरून रुग्णाला टी.बी. असल्याचंच निदान करतात आणि त्याप्रमाणेच औषधोपचार करतात. कोरडा खोकला, सतत बारीक ताप, हातापायांमध्ये तीव्र वेदना आणि
शरीराकरिता ‘ड’ जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते, कारण यामुळे काही महत्त्वाची कार्य घडण्यास मदत मिळते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही मधुमेह, हृदयाचे विकार आणि अगदी कर्करोग यासारख्या आजारांना निमंत्रण देत
महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभनवी दिल्ली येथे झाला. या वेळी पप्रधानमंत्रीनि ‘मेक इन इंडिया’ ही केवळ एक संकल्पना नसून ती साकार करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते तुमच्या आहारांवर नियंत्रण ठेवणे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहे जे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. तुम्हाला कष्ट कमी करून वजन कमी करायचे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार)
आहार घेताना तो वेळेवर हवा. म्हणजे प्रत्येकाने चार वेळा आहार घ्यावा. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, सायंकाळी थोडा फराळ आणि रात्री जेवण. या चारही वेळेस थोडे थोडे खावे. सकाळची