ते दिवस केव्हाच गेले जेव्हा घर अस्तित्वात होती,स्वयंपाकाचा वास येताच पाखर अंगणात यायची अन चोचीत दोन घास घेउनि पोटभर आशीर्वाद दयायची .आता मात्र परिस्थिती बदलली आहे,वाडत्या प्रदुषणामुळे
आवाज बिघडलाय…? स्वरयंत्रात काही बिघाड झाल्यास आवाजासंबंधी तक्रार संभवते. आवाज फाटणे, आवाज बसणे, बोलताना घशात वेदना जाणवणे आदी त्रास होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. बरेचदा घशाच्या
एकदा तुटलेले झाडाचे पान पुन्हा त्याठिकाणी तसेच लावणे दुरापास्त! ह्यावरूनच एक म्हणही प्रचलीत आहे, ‘तोडणे सोपे, जोडणे अवघड’! मानवी अवयावांचेही असेच. एकदा तुटून शरीरावेगळा झालेला मानवी अवयव पुन्हा
मुलांच्या जगात खेळाला अनन्यसाधारण महत्व असते. कुठलाही खेळ खेळत असतांना आपले कौशल्य पणाला लावणे, नवीन कौशल्य आत्मसात करणे, योग्य रणनीती ठरविणे ह्या गोष्टी मुलांना लहानपणापासूनच आत्मसात व्हायला सुरुवात
मनात पक्का निश्चय असला आणि त्याला प्रयत्नांची जोड असली तरच अपेक्षित ध्येय साध्य करता येते. ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट पाहिल्यावर ह्याचीच प्रचीती येते. हा चित्रपट थोर भारतीय
काल-परवाचा एका लग्नातील ‘दुर्दैवी’ किस्सा आहे. दुर्दैवी अशासाठी की जे लग्न झालंच नाही, याउलट अनेक मनं उध्वस्त करून गेलं त्याला दुर्दैवी नाही तर अन्य काय म्हणणार? लग्न म्हणजे
हल्लीचे तरुण आपल्या दिसण्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. पुर्वीचेही द्यायचे, मात्र ते यासाठी आजच्या तरुणांइतके आग्रही नसायचेत. आज आपल्या ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’कडे तरुणांचा कल वाढलेला दिसतो. आजच्या तरुणींमध्ये चित्रपट-मालिकांमधील
आजकाल तरुणाई मध्ये फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेट्वर्किंग वेब-साइट्स ची क्रेझ फार वाढलेली आहे. प्रत्येक जण आपण नेहमी ऑनलाईन राहण्यासाठी धडपडत असतो. ह्या वेब साइट्सवर खाते नाही असा
‘असावे घरटे आपेल छान’ ह्या ओळी तर प्रत्येकानेच ऐकल्याही असतील आणि अनुभवल्याही असतील. आपले हक्काचे, स्वतःचे घर असावे अशी इच्छा नसलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकालाच वाटते की,
उद्या रविवार! आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी करणाऱ्यांच्या दृष्टीने रविवार म्हणजे मोकळा श्वास घ्यायला मिळालेली साप्ताहिक संधीच असते! रोज बॉसची मर्जी सांभाळत काम