जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी
प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले
भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित
आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी
विजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही. कोणतीही गोष्ट कोणाकडूनही हट्ट करून मिळविण्यापेक्षा ती स्वः
मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे
प्रेम -ब्रेम प्रेम- ब्रेम ते काही नसते क्षणिक सारेच नाटक असते दोघांचाही स्वार्थ असते बदनाम ते त्यागा करते हृदयाशी उगा बंध जोडते मेंदूलाही कमी लेखते स्वप्नांचेच इमले रचते
विवहित पुरूषांच्या वाढत्या आत्महत्या… मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता.
विवाह संस्था आणि आपण… आपल्या देशातील विवाह संस्थेच अस्तित्व धोक्यात आलय की काय अस वाटण्याला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन- दिवस उडायला लागलाय. विवाह
समलिंगी संबंध आणि आपण… समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावनी करताना नुकताच दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निणर्याच्या विरोधात