पाणी हे किती उपुक्त आहे आपल्या जीवनात . जाणून घ्या आजच्या लेखात पाण्याचे फायदे-तोटे 1.सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिणे चांगले असते. त्यामुळे पोट साफ राहते. पाणी प्यायल्याने
डिझायनरइंटेरिअरअलीकडच्या काळात व्यावसायिक क्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे दहावी-बारावीनंतर तरुण-तरुणींना इंटेरिअर डिझायनर म्हणून करिअर करण्याचा पर्याय खरोखरच उत्कृष्ट आहे. दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग करिअरसाठी उपयुक्त आहे? असा
घरगुती उपायमधुमेह कंट्रोल करण्यासाठीआजकाल आपण मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किती उपाय करतो. त्याच्यावर आधारित गोळय़ा खातात तरी पण मधुमेह कंट्रोल होत नाही, मात्र हे घरगुती उपाय करून पाहा.? बेलाच्या
तुम्हाला झोप येत नसल्यास तुमच्या आहारामध्ये बदल करत राहिल्यास तुमच्या झोपेच्या समस्या दूर होतील. झोप पूर्ण न झाल्यास आळस येणे, चिडचिडपणा वाढणे, कंटाळा येणे आदी समस्या उद्भवतात. यासाठी
आपण दररोज जो आहार घेतो, त्या आहारामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या सेवन केल्याने आपले आरोग्य खराब होते. त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचते. 1.हॉटेलमधील पॅक पदार्थ घरी आणून खाण्याची
साधारणपणे आजार झाला की, प्राथमिक अवस्थेत डॉक्टरकडे जाण्याऐवजी मनाने औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा वेळी व्याधीवर मात करण्यासाठी औषधे घेतली जातात; पण काहीवेळा औषधांची रिअँक्शन येण्याची शक्यता
सामान्यत: बटाटा खाल्ल्याने व्यक्ती लठ्ठ होते. त्यामुळे मधुमेह होण्याच्या धोक्यात वाढ होते, असे अनेक गैरसमज बटाट्याच्या बाबतीत समजले जातात. मात्र हा बटाटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती गुणकारी आहे
थंडीत त्वचेच्या शुष्कतेमुळे हा त्रास होतो. अशा परिस्थितीत ओठ फुटण्याचा, त्वचा उलण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. या वेळी ओठांवर भेगा पडतात, शुष्कता वाढते आणि ओठांची जळजळ होते. गरम
कुठल्याही तिखट पदार्थाला झणझणीत स्वाद देण्यासाठी मिरचीचा वापर होतो. ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्ट आहे. तिखट-मिठाशिवाय स्वयंपाक स्वादिष्ट होऊ शकत नाही. मिरच्या तिखट, चविष्ट आणि रूचकर असल्या तरी अतिरेकी
आयुर्वेदिक शास्त्रानुसार गुडवेलची पाने ही सर्व आजारांवर उपयुक्त असतात. गुडवेलच्या पानांत कॅल्शिअम प्रोटिन फॉस्फरस आढळते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुडवेल एक उत्तम औषध आहे. १.ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुण