औरंगाबाद पासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे.अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत.वेरूळच्या लेण्यांची
ऋतू बदलाच्या काळात संसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यात डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण मोठं आहे. संसर्गाशिवाय काही पदार्थांच्या अथवा घटकांच्या अँलर्जीमुळेही डोळे प्रभावित होतात. डोळे जळजळणे, लालसर होणे, डोळ्यातून पाणी
राजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा
कधी कधी आपण रांगांमध्ये असतो, तेव्हा आपण आपला राग दुसर्यांवर काढत असतो. तो राग दुसर्यांवर काढल्यावर आपल्याला वाटते की आपण असे करायला नको होते. मात्र त्या वेळी आपण
मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा
मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी
कोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा
कोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो. संगणक तसेच इंटरनेटच्या क्षेत्राबाबतही असाच
सध्या ताणतणाव कोणाला नाहीत? प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तणावाचा सामना करत असतो. काहीजण आपत्तीला इष्टापत्तीमध्ये परावर्तित करतात आणि विकास साधतात. अशा माणसांचा सकारात्मक दृष्टिकोन दिशादर्शक ठरतो. तणाव झेलण्याचा
शरीरस्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी हरतर्हेचे प्रय▪केले जातात. हे करत असतानाच काही छोट्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाज्या करताना शक्यतो लोखंडी कढईत कराव्यात. त्यामुळे भाज्यांमध्ये लोह उतरते आणि त्याचा