सध्या युग हे खूप धावपळीच तसेच स्पर्धेच झालेलं आहे . आपल्याय ह्या आधुनिकतेत जर टिकायचं असेल तर सारखं पळत रहाव लागत, तरचं आपला निभाव लागेल नाहीतर,जग आपल्याला दूर लोटून
तरुणांचा यांगीस्थान म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश आज technology च्या माध्यमातून आज world wide झाला आहे. त्यामुळे तरूणांच संपुर्ण व्यक्तिमत्वच global झालेलं आढळून येत. शिवाय आधुनिकतेच्या
गेल्या वर्षी राज्य सरकारने गुटखा बंदीचा बिगुल जोरा -शोरात वाजला होता. खेड्यापाड्यात,शहराशहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाया पण केल्या होत्या,मात्र हे सत्र काही दिवसानंपुरतच होत. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याच गुटखा विक्रेत्यावर
का ? आजही महाराष्ट्रात ,गावागावात असे चित्र पाहायला का भेटतेय ? आपण सगळी माणसे मिळून आपले राज्य ,समाज ,संस्कृती बनलीये ना , झाडे ,पाने ,फुले ,फळ ,झरे ,नद्या
देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत,आश्वासनांचा पाऊस पडतो आहे. गरीब लोकशाही,भुकेली जनता,हवालदिल झालेला शेतकरी सर्वच आता आशेचा दीप पेटवत आहेत. कि आता तरी दिवस बदलणार,!लोकशाही मजबूत बनणार ,सक्षम
वेदाचा अर्थ तो आम्हासी ठावा,इतरांनी व्हावा भार माथा. अशी परखड अभंग रचना करून अखंड महाराष्ट्राचे कवच कुंडल ठरलेले संतसूर्य तुकाराम महाराज. देवळापेक्षा भक्ती आणि धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे
भारत हा तरुणाईचा यंगीस्थान म्हणून ओळखला जातो, देशाची कमान ह्या तरुणाईच्या खांद्यावरच आहे ज्यामुळे आपण vision २०२० महासत्तेच स्वप्न उराशी बाळगलं आहे,तेही ह्याच तरुणाईच्या जीवावर. मात्र ह्या तरुणाईला हवंय तरी काय ? सहसा हा प्रश्न त्यांना कुणीच
माझ्या मायेपुढ फीक समद देऊळ राऊळ मायेच्या पायाच्या चिरयात माझ अजंठा वेरूळ आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ह्याचा सुरेख मेळ म्हणजे आई,विश्वनिर्मात्याने प्रेम आणि वात्सल्य हयाच प्रतीक म्हणुन
पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अजुनही प्रतिगामी विचारसरणी बदललेली दिसून येत नाही, जातीचा कलंक अजुनही इथल्या व्यवस्थेला गोचीडासारखा चिकटलेला दिसुन येतो. नगर जिल्ह्यातील खर्डा या गावी नितीन आगे
स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये लपविल्याचा संशय असणाऱ्या भारतीयांची यादी तेथील सरकारने तयार केली असून, ती लवकरच भारत सरकारला देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या या निर्णयामुळे काळ्या पैशांविरोधात भारत सरकारने सुरू