कॉलेज च्या आठवण- सध्या whats ap वर आलेली ही सुंदर दिर्घ कविता खास आपल्यासाठी. मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती
ते दिवस केव्हाच गेले,जेव्हा नीतिमत्तेच उद्दातीकरण व्हायचं प्रेम ह्या व्यापक संकल्पनेमध्ये उभ आयुष्य निघून जायचं,कुणीतरी आपल आहे ह्या भावनेन मन वेड आनंदुन उठायचं,ती येणार म्हणून तिच्या वाटेला हेच
सोशल मिडिया म्हटलं कि त्यात अग्रेसर असलेलं सगळ्यांच्या परिचयाचं आणि सर्वांचं आवडत नावं ते म्हणजे facebook.ह्या माध्यमाने तरुणाई तसेच सर्वचं वयातील लोकांना असं काही वेड लावलं आहे कि
माणुसपण अभंग ठेऊन साक्षात परमेश्वराला लाजवणारा माणूस म्हणजे संतसूर्य तुकाराम महाराज,आयुष्याच चंदन करून त्याचा सुगंध आपल्या अभंगाच्या माध्यमातून जनमानसात वाटणारा माणूस म्हणजे तुकाराम महाराज, “वेदाचा अर्थ आम्हासी ठावा
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अनेक गावांच्या आणि बेळगाव या शहराचा मालकी वाद हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.त्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सर्वांच लक्ष आहे.अश्या परिस्थितीत जैसे थे अशी भूमिका
भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्य साधारण महत्व आहे.प्रत्येक सणाला आपली एक वेगळी अशी ओळख आहे. मानवीय सभ्यतेला संस्कृतीचा विसर पडू नये आणि माणूस माणसाशी जोडला जावा ह्यासाठी सणाची निर्मिती
जुल्मांचा नांगर जेव्हा सामान्य रयतेच्या उरावरण फिरवला जात होता,यवनांच्या कत्तलखाण्यात हिंदुत्वाचा रक्तबीज भरला जात होता.तेव्हा हजारो सूर्यांची उष्मा घेऊन जन्माला आले छ.शिवराय..ज्यांनी आपल्या मनगटाच्या ताकदीवर मत्सुद्दी मुघलांची पाळ-मूळ
‘निळ्या नभातून घुमू लागली जय भारत ललकारी….स्वातंत्र्याच्या उत्सवास हो कळस चढे सोनेरी” १५ ऑगष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा उदय.इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा अनुभव आज आपण घेत आहोत मस्त-मजेशीर
डॉ.नरेंद्र दाभोळकर,अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आपलं उभ आयुष्य वेचून शहीद झालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व.भारतीय समाज हा अंधश्रद्धेतून बाहेर आला पाहिजे,विज्ञानाधिष्ठ झाला पाहिजे,अघोरी जीवघेण्या आणि लुबाडणूक करणाऱ्या प्रथा आणि परंपरा बंद