काहीही जगावेगळ आपल्या कडे घडलं कि Its Happen Only in India असे आपण सर्रास म्हणतो.पण कधी हा विचार केलाय का?कि हे फक्त आपल्या भारतातचं का शक्य आहे.दुसर्या देशात
महाराष्ट्रातल्या धार्मिक संस्कृतीमध्ये अतिशय मानाचा आणि श्रद्धेचा सोहळा म्हणजे गणरायाचं आगमन….. दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि १० व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला त्याच विसर्जन केलं
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत राज्यभरातील विविध शहरांमध्ये घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापित केलेल्या गणपतीचे विविध भागातील
या वर्षी दहीहंडी उत्सवात बालगोविंदांवरील बंदीमुळे मागील वर्षीइतके थर लावणे काही महिला गोविंदा पथकांना कठीण झाले आहे. त्यामुळे थरांच्या थरारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही मंडळांनी मात्र “कारवाई
.नारायण राणे ह्यांच्यावर पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्याची जबाबदारी देण्यात आली आहे नारायण राणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख बनविण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्व शाळेत सक्तीच्या भाषणाच्या प्रसारणासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील 95 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये या भाषणाविषयी उत्सुकता आहे.
भारतीय राजकारण म्हणजे एखाद्या गलिच्छ गटारगंगेसारखं झालं आहे.मुद्दा कुठलाही असो त्याचं राजकारण करायचं आणि सत्ता धारयांना किव्हा विरोधी पक्षाला धारेवर धरायचं हि इथली जुनी परंपरा,आणि त्यात मुद्दा जर
ते दिवस केव्हाच गेले जेव्हा घर अस्तित्वात होती,स्वयंपाकाचा वास येताच पाखर अंगणात यायची अन चोचीत दोन घास घेउनी पोटभर आशीर्वाद द्यायची.आधीची घर अगदी सरळ आणि साधी होती,शेणामातीने सारवलेली
“जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव”,असं म्हणत आपलं उभं आयुष्य दलित बहुजनांच्या उद्धारासाठी वेचणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिक कष्टकर्यांच्या तळहातावर आहे असे