
महाराष्ट्र
वनविभागाच्या निष्काळजीपणाने घेतले शेकडो वन्य जीवांचे प्राण…
May 20, 2013
|
जंगली प्राणी आणि जंगले वाचविण्याचे आवाहन सरकारी वन विभाग नेहमीच करते. मात्र, वनविभागाच्याच निष्काळजीपणामुळे शेकडो वन्य प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागण्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडल्याची दैनिक “सकाळ”च्या संकेतस्थळावर
Read More