अंबरनाथ शहर हे मुंबईतील एक उपनगर आहे. या शहराला अंबरनाथ हे नाव पडलं ते याच शिवमंदिरामुळे. या ठिकाणी जागृत शिवशंकराचे स्थान आहे. अंबरनाथचं मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून आत
गुरुवायुर मंदिर – केरळ पर्यटन स्थळ केरळमध्ये गुरुवायुर नावाचे एक शहर आहे येथे असलेले गुरुवायुर मंदिर फारच प्रसिद्ध आहे. या मंदिरात कृष्णाच्या बालरुपातील मूर्ती आहे. या मंदिरात हिंदूशिवाय
केरळी मेजवानी – केरळ पर्यटन स्थळ खूप आधी कन्याकुमारी आणि एर्नाकुलम असा प्रवास करतात. तर काही जण एर्नाकुलम हे शेवटचे डेस्टिनेशन ठेवतात. आता एर्नाकुलमबद्दल सांगायचे तर ते एखाद्या
स्वामी विवेकानंद स्मारक – केरळ पर्यटन स्थळ केरळला गेल्यानंतर तुम्ही तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे गेला नाहीत तर तुमच्या केरळ दौऱ्याला काहीच अर्थ नाही. कन्याकुमारी हे ठिकाणही समुद्र किनारी आहे.
बंड्या छत्री विकत घेण्यासाठी दुकानात जातो. बंड्या: ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना? दुकानदार: वर्षभर काय चांगली पन्नास वर्ष टिकेल. बंड्या: पन्नास वर्ष? दुकानदार: होय, फक्त तिला ऊन
आपण bank च्या रोजच्या वापरातील एका टेक्निकलगोष्टी विषयी माहिती करून घेऊ जेव्हा तुम्ही इंटरनेट द्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तेव्हा तुम्हाला बँक मध्ये पैसे ट्रान्सफर करत असताना नेहमी एक
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या परिस्थितीत बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अश्यावेळी डॉक्टरांकडे जाण्या आधी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार
खंडु : आज मी माझ्या गर्लफ्रेण्डला एका मुलासोबत चित्रपट पाहायला जायचा प्लॅन करतांना ऐकल. बंडु: मग तू तिचा पाठलाग नाही केलास? खंडु : नाही यार… कारण मी तो