वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. रचना तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे
केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून..8 रोज नियमितपणे केस स्वच्छ धुवावेत. केस धुताना रासायनिक पदार्थ असलेल्या साबणांचा उपयोग टाळावा. 1.सुगंधी तेले व सौदर्यप्रसाधने यांचा वापर टाळावा. बाजारातील कमी
डोकेदुखीची अनेक करणे असू शकतात बद्ध कोष्ठ, पोटात ग्यास होणे , उच्च रक्तदाब असणे , नजर कमजोर होणे, जागरण,अति परिश्रम,अशक्तता इत्यादी . साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले
“संशय ” आयुष्यातील सर्वात वाईट सवय . पण एकदा जर का ती लागली कि खूप खूप त्रास होतो सर्वाना . लग्नामुळे एकत्र आलेल्या दोन जीवांमध्ये लग्नानंतर समर्पणाचं, विश्वासाचं
“ऑक्सीजन”, दैनिक “लोकमत” सोबत दर शुक्रवारी प्रसिद्ध होणारी पुरवणी, खरेतर आजच्या धका-धकीच्या आणि स्पर्धेच्या युगात तरुणाईला मार्गदर्शक ठरेल असा हा “ज्ञानकोषच” आहे! तरुणाईला आपल्या करीअर सोबतच दैनंदिन जीवनात