सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगअनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्याघाट,
हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे.हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी,
1 बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन वाढवायचे असेल तर जॉगिंग च्या दरम्यान आपल्या हातांच्या मोमेंट वर ध्यान दिले जाऊ शकते . 2 सुरुवातीचे दहा मिनिटे वॉकिंग करावे व यानंतर दहा
मनात असो किंवा नोकरी व शिक्षणात . तान कसा निर्माण होतो याचा कधीतरी विचार करणे गरजेचे असते .एखादी गोष्ट जेव्हा करायला पाहिजे आणि प्रत्यक्षात ती केव्हा केली जाते
पश्चिम घाटातील सह्य पर्वत रांगेतील भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड.हरिश्चंद्रगड या किल्ल्याचा इतिहास हा ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन घटनांची आठवण करून देणारा आहे, तर या परिसरातील
हृदयाला विचारा लक्ष बुद्धीला विचारा साधना हृदयाला विचार आणखीन सिद्धी बुद्धीला विचारा पोहोचण्याचा मार्ग नेहमी हृदयाला विचारा काय हवे आहे आणि बुद्धीला विचारावे हवे आहे आता हे मिळवण्यासाठी
ओपरा विनफ़्रे यांचे नाव माहिती नाही असा टीव्ही क्षेत्रात कोणी सापडणार नाही .अमेरिकेतील या महिलेने आपल्या मुलाखत घेणाऱ्या कौशल्यावर सीएनएन या प्रसिद्ध टीव्ही वाहण्यासाठी अनेक वर्षे विविध क्षेत्रातील
उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान झोपतो .कधी कुठे आहे तसं झोपावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण शांत झोपताना कोणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे
आपण अनेकदा अगदी रुटीन पद्धतीने जीवन जगत असतो थोडासा जरी विचार केला तर ती बाब लक्षात येईल , अनेकदा आपण उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी ठरल्याप्रमाणे गोष्टी करत.अगदी कार्यालयात जाण्याचा