महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र गुटखाबंदी लागू आहे. ही बंदी स्तुत्य असली तरीही बंदीची अंमलबजावणी कशी होते हे सर्वश्रुत आहे. गुटखा मिळणाऱ्या सर्वच ठिकाणी आजही गुटखा सर्रासपणे विकला जातो.
कुठल्याही सरकारचं एक घोषवाक्य ठरलेलं असतं, “गरीबी हटाव”! मात्र, गरीबी काही केल्या हटत नाही. वाढत्या महागाईमुळे तर गरीबंचेच काय, मध्यमवर्गीयांचेही जीणे मुश्कील केले आहे! मर्यादित आर्थिक मिळकतीत महिन्याचे ‘बजेट’
सकाळी पेपर वाचता-वाचता एका बातमीने लक्ष वेधून घेतले. ‘अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त”, मला तर धक्काच बसला! पुर्वी पहिल्या फेरीत प्रवेश नाही मिळाला तर अभियांत्रिकीला प्रवेश मिळविण्याकरिता उमेदवार
गेल्या तीन-चार दिवसांपासून एकच प्रश्न सतावत आहे. ब्रिटीश राजपुत्र विल्यम्स आणि केट मिडलटन यांचे बाळ जन्माला येणार म्हणून संपूर्ण जगातील प्रसार माध्यमे त्याकडे डोळे लावून बसले. मला जगाचे
राजकीय पक्षांनी घोटाळे करणं आता काही नवीन राहिले नाही, मात्र यावर कुणी टीका केली तर राजरोसपणे घोटाळेबाज नेत्यांची बाजू घेत थेट टीका करणाऱ्यावर चालून जाणे आणि त्यावर बंदी
आनंदाची बातमी : मान्सूनचे भारतात आगमन….! दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी. आज १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी अधिकृत घोषणा केली
जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी पैकी एक असा लौकिक असलेल्या ‘इन्फोसिस’ कंपनीच्या ‘कार्यकारी संचालक’ पदाची सूत्रे आज पुन्हा कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी स्वीकारली. के. व्ही. कामथ यांनी राजीनामा दिल्यानंतर
दहावी-बारावीची परीक्षा संपली की विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता असते ती निकालाची. मे महिना संपत आला की हीच उत्सुकता शिगेला पोहोचते. यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची
‘लग्नसराई’ बहुदा उरकत आली आता! हल्ली लग्नसराईत खूपच ‘आधुनिकपणा’ आलेला दिसतो, मात्र जुने दिवस आठवले की आजही तेच दिवस पुन्हा यावेत असे वाटते. पूर्वी ‘दारासमोर’ लग्न काढणे म्हणजे
सचिन तेंडूलकर! आपल्या ‘सचिन’ यार! आता आयपीएल मधूनही निवृत्ती घेतली म्हणे त्याने! कालच मुंबईने चेन्नईला फायनल मध्ये मारलं ना, तेव्हाच सांगितलं त्यानं! एवढं वय असूनही काय खेळायचा यार