कशा बदलाल सवयी?बर्याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. काहींची ही सवय बरेच दिवस कायम राहते. अशा वेळी धाक दाखवणे, शिक्षा करणे, एखादी चापटी मारणे, चारचौघात टीका करणे
एक अमेरिकन विचारवंत थायलंडमध्ये गेलात तेव्हा थायलंडमधील एक संन्यासी फार प्रसिद्ध होता.पूर्ण जगभर त्याची प्रसिद्धी पोहोचली होती त्या अमेरिकन विचारवंताला वाटले की त्या संन्यास संन्यास आश्रम एखाद्या एकांत
काळजी, चिंता ही मनाच्या नकारात्मक स्थितीची उदाहरणे आहेत. त्याचीच पुढची पायरी म्हणजे संशय. संशयी स्थिती आशावादाची हत्या करते. आशावादी व्यक्तीच खर्या अर्थाने व्यवहारी आणि सत्यवादी असतात. पण संशयाच्या
आपल्या मित्रपरिवारात काही नोकरी करणारे मित्रही असतीलच. अशा मित्रांच्या तोंडून एक वाक्य हमखास कानी पडतं, ‘यार, माझ्याशिवाय तिथलं पानही हलत नाही. सर्व लोड माझ्यावरच असतो! बाकीचे नुसतेच बसून
सध्या युग हे खूप धावपळीच तसेच स्पर्धेच झालेलं आहे . आपल्याय ह्या आधुनिकतेत जर टिकायचं असेल तर सारखं पळत रहाव लागत, तरचं आपला निभाव लागेल नाहीतर,जग आपल्याला दूर लोटून
इतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं . जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण आले की वळावेही लागते . अश्यावेळी मागचं विसरून समोरच्याला जाऊन
*इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदुळ मिसळावे याने इडली चांगली नरम येते. *उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. *पोळयांच्या डब्यात अद्रकाचे एक दोन काप
‘राजहट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ आहे’ हे खुद्द बिरबलानेच सांगून ठेवले आहे. काही मुलं मुळातच हट्टी असतात. तर काही आजूबाजूच्या वातावरणामुळे हट्टी होतात. मुळातच हट्टी असणार्यांना योग्य ते वळण देण्याचे
हृदयाला विचारा लक्ष बुद्धीला विचारा साधना हृदयाला विचार आणखीन सिद्धी बुद्धीला विचारा पोहोचण्याचा मार्ग नेहमी हृदयाला विचारा काय हवे आहे आणि बुद्धीला विचारावे हवे आहे आता हे मिळवण्यासाठी