Category: विचारधन

मधयमवर्ग

सध्या युग हे खूप धावपळीच तसेच स्पर्धेच झालेलं आहे . आपल्याय ह्या आधुनिकतेत जर टिकायचं असेल तर सारखं पळत रहाव लागत, तरचं आपला निभाव लागेल नाहीतर,जग आपल्याला दूर लोटून
Read More

प्रेमपत्र हरवलं आहे…

  तरुणांचा यांगीस्थान म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश आज technology च्या माध्यमातून आज world wide झाला आहे. त्यामुळे तरूणांच संपुर्ण व्यक्तिमत्वच global झालेलं आढळून येत. शिवाय आधुनिकतेच्या
Read More

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा ◆ फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?पण आहे.◆ दुधापासुन दही◆ बटर पर्यंत◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,◆ पोहे,◆ रवा,◆
Read More

गुटखा बंदी फक्त कागदावरच …।

गेल्या वर्षी राज्य सरकारने गुटखा बंदीचा बिगुल जोरा -शोरात वाजला होता. खेड्यापाड्यात,शहराशहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाया पण केल्या होत्या,मात्र हे सत्र काही दिवसानंपुरतच होत. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याच गुटखा विक्रेत्यावर
Read More

का ? आजही महाराष्ट्रात…!

का ? आजही महाराष्ट्रात ,गावागावात असे चित्र पाहायला का भेटतेय ? आपण सगळी माणसे मिळून आपले राज्य ,समाज ,संस्कृती बनलीये ना , झाडे ,पाने ,फुले ,फळ ,झरे ,नद्या
Read More

मतदान करावं तरी कुणाला ?

देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत,आश्वासनांचा पाऊस पडतो आहे. गरीब लोकशाही,भुकेली जनता,हवालदिल झालेला शेतकरी सर्वच आता आशेचा दीप पेटवत आहेत. कि आता तरी दिवस बदलणार,!लोकशाही मजबूत बनणार ,सक्षम
Read More

तुका आकाशा एवढा

वेदाचा अर्थ तो आम्हासी ठावा,इतरांनी व्हावा भार माथा. अशी परखड अभंग रचना करून अखंड महाराष्ट्राचे कवच कुंडल ठरलेले संतसूर्य तुकाराम महाराज. देवळापेक्षा भक्ती आणि धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे
Read More

चिऊताई गेली कुठ ?

                                           ते दिवस केव्हाच गेले जेव्हा घर अस्तित्वात होती,स्वयंपाकाचा वास येताच पाखर अंगणात यायची अन चोचीत दोन घास घेउनि पोटभर आशीर्वाद दयायची .आता मात्र परिस्थिती बदलली आहे,वाडत्या प्रदुषणामुळे
Read More

pocket money आणि तरुणाई… !

भारत हा तरुणाईचा यंगीस्थान म्हणून ओळखला जातो, देशाची कमान ह्या तरुणाईच्या  खांद्यावरच आहे ज्यामुळे आपण vision २०२० महासत्तेच स्वप्न उराशी बाळगलं आहे,तेही ह्याच तरुणाईच्या जीवावर. मात्र ह्या तरुणाईला हवंय तरी काय ? सहसा हा प्रश्न त्यांना कुणीच
Read More

गोऱ्या वर्णाचे महत्व अवास्तव…..

हल्ली सौंदर्याला विशेष महत्व आहे. त्यातही व्यक्तीच्या रंगला विशेष महत्व. त्यामुळेच नवनव्या आणि गोरेपानाची हमी देणाऱ्या फेयरनेस क्रीम्स ची मार्केटमध्ये चंगळ आहे. पूर्वी फक्त ‘स्त्री’च गोरी असण्याकडे लक्ष
Read More