चांगले दिसण्यासाठी मेकअप, कपडे इ. अनेक गोष्टींवर आपण भरपूर लक्ष देतो. अनेक खर्चिक मार्गांचाही अवलंब करतो. मात्र, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून सतत हसतमुख राहण्याचा प्रयत्न केल्यास आपण
माझ्या मायेपुढ फीक समद देऊळ राऊळ मायेच्या पायाच्या चिरयात माझ अजंठा वेरूळ आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ह्याचा सुरेख मेळ म्हणजे आई,विश्वनिर्मात्याने प्रेम आणि वात्सल्य हयाच प्रतीक म्हणुन
पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अजुनही प्रतिगामी विचारसरणी बदललेली दिसून येत नाही, जातीचा कलंक अजुनही इथल्या व्यवस्थेला गोचीडासारखा चिकटलेला दिसुन येतो. नगर जिल्ह्यातील खर्डा या गावी नितीन आगे
आमचं फार पटतं,WE ARE VERY CL0SE जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी खोटारडी आहेत ! माणसाचं दुःख कमी होण्यासाठीहल्लीच्या तकलादू RELATI0NS चा काहीही उपयोग नाही.. उपयोग का नाही ?कारण मित्र
सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन श्री . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली “आळंदी ” येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये लपविल्याचा संशय असणाऱ्या भारतीयांची यादी तेथील सरकारने तयार केली असून, ती लवकरच भारत सरकारला देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या या निर्णयामुळे काळ्या पैशांविरोधात भारत सरकारने सुरू
कॉलेज च्या आठवण- सध्या whats ap वर आलेली ही सुंदर दिर्घ कविता खास आपल्यासाठी. मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती
ते दिवस केव्हाच गेले,जेव्हा नीतिमत्तेच उद्दातीकरण व्हायचं प्रेम ह्या व्यापक संकल्पनेमध्ये उभ आयुष्य निघून जायचं,कुणीतरी आपल आहे ह्या भावनेन मन वेड आनंदुन उठायचं,ती येणार म्हणून तिच्या वाटेला हेच