१ मे. हा महाराष्ट्रदिन म्हणुन साजरा केला जातो तसा तो कामगार दिन म्हणुन देखील साजरा केला जातो, मात्र कामगार म्हणावं अशी कामगार माणस किती उरली आहेत हा तर
१ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. अखंड इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि वारसा जपणाऱ्या महान अश्या राष्ट्राला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र अशी ओळख प्राप्त
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज १०५ वी जयंती, भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व
उन्हाळ्याची सुट्टी कशी एन्जॉय करावी कुठे पर्यटनाला जावे ? कुठे दुर्गभ्रमंती करावी ?गोवा,दिव -दमन किव्हा महाबळेश्वर,सापुतारा ह्यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आपल्या डोळ्यासमोर घोंगावत असतात. मग नेमकी सुट्टी कशी
ग्रेट साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या एकूण साहित्याची यादी लांबलचक असून, सुमारे चार पानी आहे. विविध विषयात त्यांच्या साहित्याची विभागणी करून एकूण संख्याचा चार्ट असा आहे ………. १. कथासंग्रह
१७ तारखेला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मतदान करायला गेलेल्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळू शकला नाही,हजारो लोक ह्या पासून वंचित राहिले. मतदारांकडे मतदानाच ओळखपत्र तर आहे मात्र
राष्ट्रीय सिने पुरस्कारात मराठी चित्रपटांची आणि कलाकारांची छाप पाहायला मिळाली. ज्यामध्ये “आजचा दिवस माझा’ या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार पटकावला.तर
IPL हंगामाला आजपासुन सुरुवात होत आहे. कोट्यावधी क्रिकेट प्रेमी दरवर्षी ह्या हंगामाची वाट बघत असतात. उन्हाळ्याची सुट्टी पूर्णपणे मनोरंजनात व्यतीत होण्याचं प्रभावी मध्यम म्हणजे इंडिअन प्रीमियर लीग(IPL )चलो
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (वय ९०) यांना रविवारी सायंकाळी अखेरचा लाल सलाम देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी