ग्रेट साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या एकूण साहित्याची यादी लांबलचक असून, सुमारे चार पानी आहे. विविध विषयात त्यांच्या साहित्याची विभागणी करून एकूण संख्याचा चार्ट असा आहे ………. १. कथासंग्रह
१७ तारखेला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मतदान करायला गेलेल्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळू शकला नाही,हजारो लोक ह्या पासून वंचित राहिले. मतदारांकडे मतदानाच ओळखपत्र तर आहे मात्र
राष्ट्रीय सिने पुरस्कारात मराठी चित्रपटांची आणि कलाकारांची छाप पाहायला मिळाली. ज्यामध्ये “आजचा दिवस माझा’ या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार पटकावला.तर
IPL हंगामाला आजपासुन सुरुवात होत आहे. कोट्यावधी क्रिकेट प्रेमी दरवर्षी ह्या हंगामाची वाट बघत असतात. उन्हाळ्याची सुट्टी पूर्णपणे मनोरंजनात व्यतीत होण्याचं प्रभावी मध्यम म्हणजे इंडिअन प्रीमियर लीग(IPL )चलो
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (वय ९०) यांना रविवारी सायंकाळी अखेरचा लाल सलाम देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी
देशभरात होऊ घातलेल्या १६ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची लगबग आणि प्रचाराची धावपळ सर्वच राजकीय पक्षांमार्फत होतांना दिसतं आहे. त्यात अपक्ष उमेदवारांची लगबगही पाहण्यासारखी आहे. प्रचारासाठी नवनवीन तंत्र वापरली जात आहेत,अगदी
भारतीय हिंदू संस्कृतीत गुढी पाडव्याला अनन्य साधारण महत्व दिल गेल आहे, हा दिवस सौख्याचा,आनंदाचा,स्नेहाचा,परंपरेचा,तसेच नववर्षाचा मानला जातो. ह्या दिवशी घरावरती गुढी उभारली जाते,तसेच त्या गुढीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवला
यंदा गारपीट मुळे प्रलंबित असलेला उन्हाळा अखेर जाणवायला लागला आहे. हळू हळू उन्हाची तीव्रता भासू लागली आहे.त्यामुळे वाडत्या उन्हाच्या तापापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध शीतपेयांची आवक वाडली आहे,पण जरा
विवहित पुरूषांच्या वाढत्या आत्महत्या… मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता.
विवाह संस्था आणि आपण… आपल्या देशातील विवाह संस्थेच अस्तित्व धोक्यात आलय की काय अस वाटण्याला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन- दिवस उडायला लागलाय. विवाह