Category: मुलांच्या विश्वात

कसा असावा मुलांचा ब्रेकफास्ट?

मुलांचं लक्ष खेळण्यात जास्त आणि खाण्यात कमी असतं. समोर येईल त्याला नाकं मुरडणं हाच त्यांचा स्वभाव. त्यांना खाण्याची बळजबरी करावी लागते. म्हणूनच त्यांच्या आहारात पोषणमूल्ययुक्त पदार्थ असण्याची दक्षता
Read More

मुलांना स्नेह हवा

पालक आणि मुलांमधले नातेसंबंध मुलांच्या भविष्यावर परिणाम करत असतात. लहानपणापासूनच मुलांचे योग्य रितीने संगोपन झाले तर त्यांचा सर्वांगाने विकास होतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांगानं बहरतं. पालकांकडून मिळालेली वागणूक त्यांच्या
Read More

मुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.

सध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक
Read More

मुलांना शिस्त लावताना..?

मुलांना शिस्त लावताना ओरडणे, रागावणे आणि मारझोड या गोष्टी क्रमानं येतात. पालकांकडे संयम कमी असल्यास शिस्तीची सुरुवातच मारझोडीनं होते. त्याच्या जोडीला दुषणे देणे आणि शिव्यांचा भडीमार असल्यास परिस्थिती
Read More

परीक्षेचं फयाण वादळ

सध्या १०वी १२ वी च्या परीक्षा सुरु आहेत विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांचीच धावपळ पाहायला मिळते. परीक्षा केंद्रात तर जणू मोठी यात्राच जमलेली असते. आपल्या पालकांच्या अपेक्षांचं ओझ घेऊन बिचारी
Read More

मुलांच्या जीवनातील पालक…….

                हल्लीचे पालक आपल्या पाल्यांबाबत अधिक जागरूक झालेले आढळतात.  पूर्वीचे पालक जागरूक नव्हते असे माझे म्हणणे नाही, मात्र त्यांचा कल मुलांना
Read More

मुले शाळेतून आल्यानंतर

           शाळा सुरु होऊन आता जवळपास तीन आठवडे झाले आहेत. एरवी शाळा नियमित भरायलाही लागल्या असतील. नवीन वर्ग, नवीन अभ्यासक्रम यामुळे मुलांना अभ्यासाबद्दल एक
Read More

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी…

नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. रस्त्याने जाता-येतांना शाळेच्या गणवेशातील मुलांची वर्दळ दृष्टीस पडते. बालवर्गापासून तर अगदी पदवीशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण शाळा-कॉलेजात जाण्या-येण्यासाठी बहुतेक करून स्कूल बस
Read More

आई – वडिलांचा धाक

  प्रसारमाध्यमातून होणाऱ्या नवनवीन धाडसी प्रदर्शनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे .   एकूणच काय तर बिनधास्त जीवन शैलीकडे निघालेल्या किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिक जीवनातील समस्या वाढल्या आहेत
Read More

घरातच शिकतात मुलं

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती रूढ होती, आजही आहे पण क्वचित. ह्या एकत्र कुटुंबपद्धतीत घरात आजी-आजोबा, आई- वडील, काका-काकू अशी सज्ञान मंडळी एकत्र राहत असल्याने त्यांचे मुलांवर लक्ष असायचे. मुलांच्या
Read More