कशा बदलाल सवयी?बर्याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. काहींची ही सवय बरेच दिवस कायम राहते. अशा वेळी धाक दाखवणे, शिक्षा करणे, एखादी चापटी मारणे, चारचौघात टीका करणे
‘राजहट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ आहे’ हे खुद्द बिरबलानेच सांगून ठेवले आहे. काही मुलं मुळातच हट्टी असतात. तर काही आजूबाजूच्या वातावरणामुळे हट्टी होतात. मुळातच हट्टी असणार्यांना योग्य ते वळण देण्याचे
मुलांचं लक्ष खेळण्यात जास्त आणि खाण्यात कमी असतं. समोर येईल त्याला नाकं मुरडणं हाच त्यांचा स्वभाव. त्यांना खाण्याची बळजबरी करावी लागते. म्हणूनच त्यांच्या आहारात पोषणमूल्ययुक्त पदार्थ असण्याची दक्षता
पालक आणि मुलांमधले नातेसंबंध मुलांच्या भविष्यावर परिणाम करत असतात. लहानपणापासूनच मुलांचे योग्य रितीने संगोपन झाले तर त्यांचा सर्वांगाने विकास होतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांगानं बहरतं. पालकांकडून मिळालेली वागणूक त्यांच्या
सध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक
मुलांना शिस्त लावताना ओरडणे, रागावणे आणि मारझोड या गोष्टी क्रमानं येतात. पालकांकडे संयम कमी असल्यास शिस्तीची सुरुवातच मारझोडीनं होते. त्याच्या जोडीला दुषणे देणे आणि शिव्यांचा भडीमार असल्यास परिस्थिती
सध्या १०वी १२ वी च्या परीक्षा सुरु आहेत विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांचीच धावपळ पाहायला मिळते. परीक्षा केंद्रात तर जणू मोठी यात्राच जमलेली असते. आपल्या पालकांच्या अपेक्षांचं ओझ घेऊन बिचारी
नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. रस्त्याने जाता-येतांना शाळेच्या गणवेशातील मुलांची वर्दळ दृष्टीस पडते. बालवर्गापासून तर अगदी पदवीशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण शाळा-कॉलेजात जाण्या-येण्यासाठी बहुतेक करून स्कूल बस