तू गेल्यावर…शब्द माझे तुझ्यासाठीमाझ्यासारखे असे काही झूरतातमाझ्यासारखेच तुझ्यावरते जिवापाड मरतात….!! तू गेल्यावर….मजा मी एकटागप्प बसून राहतोतू येणार्या क्षणांचीआतूरतेने वाट पाहतो….!! तू गेल्यावर….आजही आठवते मलातुझे-माजे ते सरते दिवसपौर्णिमेच्या रात्री
तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात
फडताळात एक गाठोडे आहेत्याच्या तळाशी अगदी खालीजिथे आहेत जुने कपडेकुंच्या टोपडी शेले शालीत्यातच आहे घडी करुनजपून ठेवलेली एक पैठणीनारळी पदर जरी चौकडीरंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्येहीच
बंड्या छत्री विकत घेण्यासाठी दुकानात जातो. बंड्या: ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना? दुकानदार: वर्षभर काय चांगली पन्नास वर्ष टिकेल. बंड्या: पन्नास वर्ष? दुकानदार: होय, फक्त तिला ऊन
खंडु : आज मी माझ्या गर्लफ्रेण्डला एका मुलासोबत चित्रपट पाहायला जायचा प्लॅन करतांना ऐकल. बंडु: मग तू तिचा पाठलाग नाही केलास? खंडु : नाही यार… कारण मी तो
बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला