रेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते. मॅनेजर : समजा, एकाच रूळावरून दोन रेल्वे येत असतील तर तू काय करशील? बंड्या: मी लाल सिग्नल दाखवेन मॅनेजर : आणि सिग्नल
राजू आणि चिंगी यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो .. राजू चिंगीला : अरे ५वा प्रश्न दाखव की? (खूप विचार करून.. ) चिंगी : का तुझ्या प्रश्नपत्रिकेत तो छापला नाही
शिक्षक : मुलांनो, चला वह्या काढा. पेन हातात घ्या आणि निबंध लिहा, विषय आहे, मी अब्जाधीश झालो तर सगळी मुलं निबंध लिहू लागतात. बाळू एकटाच बसून राहिलेला असतो.
एकदा एक केकचा तुकडा फरशीवर पडलेला असतो. तिथून तीन मुंग्या चाललेल्या असतात. पहिली मुंगी येते, केक खाऊ लागते. नंतर दुसरी मुंगी येते, तीसुद्धा केक खाऊ लागते. पण तिसरी
एक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची. ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम, काजू खायला द्यायची. एके दिवशी कंडक्टरने म्हातार्या बाईला विचारले की आजी मला