खरे प्रेम असावे कमळासारखे,जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही खरे प्रेम असावे गुलाबासारखे,जे ‘कोमल’ आणि ‘सुगंधी’ जरी असले,तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही खरे
ती खूप गोड हसते,कि हसताना ती खूपगोड दिसते ह्यातला फरक मलाकधीच कळत नाही . ती हसताना , मी फक्त तिच्याचचेहऱ्याकडे पाहत बसतो कारण हसताना तिचाचेहरा असा खुलतो,जशी गुलाबाचीएक
काय माझ्या घरामध्ये तुझ रोजचच येण, कुंकुवाच्या बोटाला त्या इजा करूनही जान . फटका हा संसार असा पाहुनी डोळ्यादेखत हसण , आनंदाच्या क्षणावारती मिठाचा खडा ठेऊनी जण
श्रीमंतीची वाढती राजवट भ्रष्टाचार कोण्याकोण्यात आहे गरिबी मात्र न्यायावीन अनवान आहे तरीही माझा भारत देश महान आहे जाती धर्माच आंधळ प्रेम आपापसातच दंगली आपर आहेत त्यातच दंगलखोर
पोटाच्या अंधाऱ्या कोठीत एक काळी उमलली हे एकूण आई आनंदाने फुलली दोन तिन दिवसांनी हे बाबांना समझले दुसऱ्या दिवशीच घर खेळण्यांनी भरले हे एकूण आनद सासूसासर्यांनाहि
काय सांगू राजे तुम्हाला महाराष्ट्र बिघडलाय , बिघडलाय की बिघडवालय हाच प्रश्न पडलाय ……………….| राज घोड्यान केली सफर जंगल पालथी पडलीत तुम्ही , मात्र आजच्या आमच्या राज्यकर्त्यांना
धन्य धन्य हा पुत्र शिवाजी ज्यास लाभली माय जिजाई हि स्फूर्तीदायी हि रणचंडी हि साक्षात शिवाजी जिजाऊच्या रूपे स्वत्रांत्याची पहाट झाली. स्वातंत्र्य सूर्य उषा दारी घेवून आली
सत्ता पुढाऱ्यांची पदोपदी बदलतच आहे अन राज्य म्हणे येथे जनतेचेच आहे. देशोधाडीच्याही टोकाला पोहचलाय राजकारण झोपलाच आहे येथे सत्याचा कुंभकरण करतात पैसे दावून मताचे हे भरण यात