तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात
खूप सुंदर कथा आहे. पालकांनी आपल्या मुलांना जरूर एकदा ही कथा वाचून दाखवावी. गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर
आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी
विजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही. कोणतीही गोष्ट कोणाकडूनही हट्ट करून मिळविण्यापेक्षा ती स्वः
जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी
गण्या दारु पिउन घरी येतो.. वडिलांना संशय येऊ नये म्हणून laptop उघडून बसतो.. थोड्या वेळाने, वडील- गण्या, दारू पिऊन आलायस का? गण्या- नाही हो..!! वडील- मग माझी suitcase