१)भूक न लागणे, अपचन होणे , आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून एक लिंबू पाण्यात पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या परिस्थितीत बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अश्यावेळी डॉक्टरांकडे जाण्या आधी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम
आपल्या पुर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले होते….. १. अजिर्णे भोजनम् विषम्आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये. २. अर्धरोगहारी
आपण सगळे जास्त करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी या बद्दल जास्त जागरूक असतो परंतु असे नाहीये सर्व ऋतू मध्ये त्वचेवर वेगवेगळे परिणाम होत असतात. पावसाने जोर धरला
1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय घाबरते जेव्हा तुम्ही ११
थंडीची चाहूल आता लागायला लागली आहे. हिवाळ्याचे हे दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जात असले तरीही सर्दी, खोकला, ताप तर काही जुनी दुखाणीही डोके वर काढू शकतात. ह्या
लठ्ठपणा हि अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. आपल्या आहाराचे प्रमाण आणि शारीरिक कष्ट यात तफावत झाली कि वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्याही भेडसावते. लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक हालचालींवर मर्यादा
घाईने काम, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन आणि चिंता ही आम्लपित्त होण्याची प्रमुख कारणे आहेत. आम्लपित्तावरील फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे, १) आम्पपित्त टाळण्यासाठी मसालेदार, उष्ण, मांसाहार अतिसेवन, अति चहापान, जास्त जेवन
आजकाल हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात वाढले आहे. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे ३०% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. पूर्वी वार्धक्याकडे झुकल्यानंतर हृदयरोगाचा त्रास जाणवायचा. मात्र आजकाल ऐन तारुण्यातच
कुत्रा हा एक इमानदार प्राणी असला तरीही त्याच्या ‘चावणे’ ह्या गुणामुळे तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपल्या परिसरात अनेक कुत्रे वावरत असतात. सर्वच कुत्रे चावत नसले तरीही