साथीचे आजार हे मुख्यतः पाण्यामुळे पसरतात. दुषित पाण्याचा पुरवठा किंवा रहिवाशी भागाच्या आजूबाजूला साचलेली पाण्याची डबकी हि याची दोन प्रमुख कारणं. अशा रोगांना ‘जलजन्य साथरोग असे म्हणतात. कॉलरा,
दिवाळीचा सण जवळ आला आहे. फटके फोडतांना लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असते. फटके फोडतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भाजल्यास काय करावे यासाठी उपयुक्त माहिती खाली देत आहोत,
इंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ आणि हे खरेही आहे. हे कित्येकांना ठावूक असले तरीही
आवाज बिघडलाय…? स्वरयंत्रात काही बिघाड झाल्यास आवाजासंबंधी तक्रार संभवते. आवाज फाटणे, आवाज बसणे, बोलताना घशात वेदना जाणवणे आदी त्रास होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. बरेचदा घशाच्या
पाणी हे किती उपुक्त आहे आपल्या जीवनात . जाणून घ्या आजच्या लेखात पाण्याचे फायदे-तोटे 1.सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिणे चांगले असते. त्यामुळे पोट साफ राहते. पाणी प्यायल्याने
काल २९ सप्टेंबर रोजी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ
सध्याचे जीवन फारच धकाधकीचे आहे. विद्यार्थ्यांपासून, नोकरदार, व्यावसायिक, उद्योगपती कुणाजवळही स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सारखी आपली धावपळ! त्यात विद्यार्थीदशा म्हणजे ज्ञानाबरोबरच शरीराच्याही जडण-घडणीचा काळ. ह्याकाळात शरीराकडे व्यवस्थित
अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे अध्यक्ष चक्क आपल्या पत्नीला घाबरतात यावर कुणाचा विश्वास बसेल? मात्र हे खरं आहे! हे त्यांनी स्वतः संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान कबुल केलं आहे. याचे कारणही
एकदा तुटलेले झाडाचे पान पुन्हा त्याठिकाणी तसेच लावणे दुरापास्त! ह्यावरूनच एक म्हणही प्रचलीत आहे, ‘तोडणे सोपे, जोडणे अवघड’! मानवी अवयावांचेही असेच. एकदा तुटून शरीरावेगळा झालेला मानवी अवयव पुन्हा
आपल्या दातांना आपले आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच