तुम्हाला झोप येत नसल्यास तुमच्या आहारामध्ये बदल करत राहिल्यास तुमच्या झोपेच्या समस्या दूर होतील. झोप पूर्ण न झाल्यास आळस येणे, चिडचिडपणा वाढणे, कंटाळा येणे आदी समस्या उद्भवतात. यासाठी
‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ ही म्हण आपण आतापर्यंत ऐकत होतो. मात्र आता ‘साखरेचं खाणार त्याला आजार मिळणार’ अशी नवी म्हण रूढ होतीये. कुठलेही उपचार घेताना डॉक्टर आधी
कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकत्र येऊन खेळीमेळीत वेळ घालवावा, असा सल्ला दिला जातो. दिवसभर आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पण सध्या
आपल्या आहारात सर्व भाज्यांचा समावेश असायला हवा. बरेचदा मुलांना आवडणार्या भाज्याच बनविल्या जातात. काही भाज्या मुद्दाम टाळल्या जातात. त्यांचा वापर होत असला तरी र्मयादित असतो. बीटचाही याच गटात
वांग्याची रुचकर आणि मसालेदार भाजी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. भाजीव्यतिरिक्त अन्य पाककृतींमध्येही वांग्याचा वापर होतो. वांग्यामध्ये बरीच औषधी तत्त्व असतात. वांग्यात एंटीऑक्साडेंट्सची पर्याप्त मात्रा असते. यातील क्लोरोजिनिक
अलीकडे कर्करोगाचा विळखा जखडताना दिसतो आहे. यामध्येही ब्रेन आणि स्पाईन कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. शरीरातील दुसर्या अवयवांचा उदा. फुफ्फुस किंवा स्तनाच्या कर्करोगाचा प्रभाव ब्रेन आणि स्पाईनवर पडताना दिसतो. ब्रेन
सध्या ज्यूसप्रेमींची संख्या वाढतेय. बाहेरून येताना एक ग्लास ज्यूस पिऊनच घरी परतणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं फळांचे रस घेणं चुकीचं आहे. अलीकडेच संशोधकांनी याकडे लक्ष वेधलं
जिभेवरून व्यक्तीचा आरोग्याचा अंदाज बांधता येतो. जीभ अस्वच्छ असेल, जिभेवर पांढरट थर असेल तर अनारोग्याची खात्री पटते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन अस्वास्थ्याचा धोका वाढतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिक अथवा
बर्याच फळांची सालं काढून टाकली जातात. मात्र यामुळे जरुरी पोषक तत्त्वांचा लाभ मिळत नाही. उदा. बदामाचं साल अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. यामध्ये पॉलिफिनोल्स असतात ज्यामुळे हृदयाला बळकटी मिळते आणि
ओझोन थेरपी ही प्रामुख्याने अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेचरोपॅथी या वैद्यकीय पद्धती पूरक उपचार पद्धती आहेत. शरीर शुद्धीकरण चिकित्सा हे या पद्धतीचे प्रमुख कार्य असून, ओझोन या प्रक्रियेंतर्गत मानवी