ऋतू बदलाच्या काळात संसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यात डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण मोठं आहे. संसर्गाशिवाय काही पदार्थांच्या अथवा घटकांच्या अँलर्जीमुळेही डोळे प्रभावित होतात. डोळे जळजळणे, लालसर होणे, डोळ्यातून पाणी
व्यायाम म्हटले की काहीजणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम
आजकाल धावत्या युगातही काही जण कटाक्षाने आपल्या शरीराकडे, तसेच तब्येतीकडे विशेष लक्ष देताना दिसतात, पण हे सगळं करत असताना काही साध्या-साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचेच उदाहरण म्हणजे
जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही स्वस्थ राहते. गुळण्या केल्याने तोंडामध्ये दातांत अडकलेले अन्नाचे कण
केसांची समस्या कोणालाही हैराण करणारी आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होत असल्यामुळे काळजी वाढते. रसायनांचा अतिरेकी वापर आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम यामुळे केस शुष्क होतात आणि टोकं दुभंगतात.
सध्या सर्वच क्षेत्रात कामाचं स्वरूप बदललं आहे. ठरावीक वेळी काम आणि उरलेला वेळ स्वत:साठी राखून ठेवणं हे नियोजन आता करता येत नाही. बहुतांश क्षेत्रात कामाच्या वेळा वाढल्या आहेत.
आरोग्यासाठी पाण्याचे उपयोग पाणी म्हणजे जीवन! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक! आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या शरीररचनेत मोठी जागा ही पाण्याने व्यापलेली असते. शरीराच्या विविध क्रियांमध्ये