१)भूक न लागणे, अपचन होणे , आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून एक लिंबू पाण्यात पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या परिस्थितीत बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अश्यावेळी डॉक्टरांकडे जाण्या आधी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम
केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून..8 रोज नियमितपणे केस स्वच्छ धुवावेत. केस धुताना रासायनिक पदार्थ असलेल्या साबणांचा उपयोग टाळावा. 1.सुगंधी तेले व सौदर्यप्रसाधने यांचा वापर टाळावा. बाजारातील कमी
अपचनाच्या समस्येने अनेकांना हैराण केले आहे. अवेळी जेवण, प्रमाणाबाहेर खाणे, अपुरी झोप, उघड्यावरील पदार्थ खाणे, शिळे अथवा पचण्यास जड पदार्थ खाल्ल्यास हि समस्या उद्भवू शकते. अन्नपचन योग्य
‘कावीळ’ ह्या रोगावर वैद्यकीय उपचारांसोबतच काही ‘बाहेर’चे उपचारही केले जातात. मात्र, आपण आवडीने खात असलेला ऊस हा ह्या रोगावरील अत्यंत गुणकारी उपाय आहे! कावीळची बाधा झालेल्या रुग्णाने
डोकेदुखीची अनेक करणे असू शकतात बद्ध कोष्ठ, पोटात ग्यास होणे , उच्च रक्तदाब असणे , नजर कमजोर होणे, जागरण,अति परिश्रम,अशक्तता इत्यादी . साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले
मधाचा वापर आपल्या घरगुती वापरात होत असतो.आपणास कदाचित माहित नसेल मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर रामबाण औषधी मानले गेले आहे. यामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज इत्यादी शर्करांचे मिश्रण आहे. मधामध्ये
घरगुती उपायमधुमेह कंट्रोल करण्यासाठीआजकाल आपण मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किती उपाय करतो. त्याच्यावर आधारित गोळय़ा खातात तरी पण मधुमेह कंट्रोल होत नाही, मात्र हे घरगुती उपाय करून पाहा.? बेलाच्या
पालकला गुणकारी मानले जाते कारण पालकमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जेव्हा कधी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील कमतरता भरून