अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून
वेलदोडे आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वेलदोडेला वेलची किवा इलायची असेही म्हणतात. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायची हा
काजूचे खूप लाभकारी आहे . थोडेसे काजू खाल्ल्यास शरीराला केवळ ऊर्जाच मिळत नाही तर विविध आजारसुद्धा दूर होतात. १.काजूमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. २.काजू पचण्यास हलके असतात. ३.काजूमध्ये
अंजीर शक्तिवर्धक असून पचनास जड पण शीतदायी आहे. सुक्या अंजिरामधील लोहामुळे आपले शरीर आणि जठर क्रियाशील बनते, परिणामत: भूक लागते. अंजीर पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर करते. अंजिराच्या
कोकणात आंब्यानंतर सगळय़ात जास्त मागणी असणारे फळ म्हणजे फणस.. फणस खाण्यास अतिशय गोड असले, तरी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरून काटे असले तरी
मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी
हळद हा मसाल्याच्या डब्यातला महत्त्वाचा पदार्थ. हळदीतले औषधी गुण सर्वश्रुत आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सणवारी अथवा मंगल कार्यामध्ये हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याप्रमाणे जगाच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात
जास्त अम्लपित्तमुळे पोटात जळजळ होते. जवळजवळ प्रत्येकजण हे कधी ना कधी अनुभवतो. काही वर्षांपूर्वी आपण घाई, चिंता आणि मसालेदार अन्न हे एसिडिटीचे कारण असल्याचे मानत होतो. परंतु यामुळे
निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात. भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी
गूळ हा चवीला गोड असल्यामुळे तो सर्वांनाच खायला आवडतो व प्रत्येकाच्याच घरात असतो. याचे फायदे व तोटे खूप कमी लोकांना माहीत असतात. १.गूळ हा उष्ण असतो. त्यामुळे गर्भवती