मानवी आरोग्यासाठी खालील दोन उपक्रम फायदेशीर असतात… 1) सकाळी लवकर उठून फिरावयास जाणे :- साधारणतः पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान हवेत गारठ्यासोबत ओझोन वायुही विपुल प्रमाणात असतो.
ऋतू बदलाच्या काळात संसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यात डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण मोठं आहे. संसर्गाशिवाय काही पदार्थांच्या अथवा घटकांच्या अँलर्जीमुळेही डोळे प्रभावित होतात. डोळे जळजळणे, लालसर होणे, डोळ्यातून पाणी
व्यायाम म्हटले की काहीजणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम
महिलांना मुळातच नटण्याथटण्याची आवड़ त्यात काही सणावारांचे निमित्त नटण्यासाठी त्यांना पुरेसे असते. पण दागिने बर्याच काळ ठेवून दिले असतील तर त्यांची चमक कमी होते. त्या दागिन्यांना चमकवण्यासाठी सखींना
टरबुजची अत्यंत गुणकारी औषध म्हणून देखील या फळाची ओळख आहे. हृदयासाठी उपयुक्त ठरण्यासोबतच वियाग्राचे काही गुणसत्व देखील यामध्ये आहेत. शिवाय टरबुजाच्या बियांमध्ये देखील विविध गुणधर्म असल्याने शरिरासाठी अत्यंत
डोळ्यांसाठी आहारात फळांचा समावेश होणे आवश्यक आहे . जसे त्यामध्ये अ जीवनसत्वाने युक्त असलेले संत्री , टरबूज , पपया , आंबा इ. फळांचा समावेश करावा . दुधाचे
दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा चेहरा क्लिन्झिंग लोशनने स्वच्छ करावा . १) यामुळे मेकअपचा थर निघून जातो . २) चेहऱ्याची त्वचेवरील धूळ व कार्बनचा थर निघून जातो .
१) त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार , पुरेशी झोप , भरपूर पाणी , सौम्य व्यायाम व शांत स्वभाव याची आवश्यकता असते . त्वचा मुलायम व सुंदर दिसण्याची