फेशियल करण्याआधी ते केव्हा , कधी व कोणत्या वयापासून करावे हा प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न आहे . वेगवेगळ्या सौंदर्यतज्ञांना या संदर्भात विचारणा केली असता काही निष्कर्ष मिळाले .
आजकाल धावत्या युगातही काही जण कटाक्षाने आपल्या शरीराकडे, तसेच तब्येतीकडे विशेष लक्ष देताना दिसतात, पण हे सगळं करत असताना काही साध्या-साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचेच उदाहरण म्हणजे
जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही स्वस्थ राहते. गुळण्या केल्याने तोंडामध्ये दातांत अडकलेले अन्नाचे कण
केसांची समस्या कोणालाही हैराण करणारी आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होत असल्यामुळे काळजी वाढते. रसायनांचा अतिरेकी वापर आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम यामुळे केस शुष्क होतात आणि टोकं दुभंगतात.
सध्या सर्वच क्षेत्रात कामाचं स्वरूप बदललं आहे. ठरावीक वेळी काम आणि उरलेला वेळ स्वत:साठी राखून ठेवणं हे नियोजन आता करता येत नाही. बहुतांश क्षेत्रात कामाच्या वेळा वाढल्या आहेत.
आरोग्यासाठी पाण्याचे उपयोग पाणी म्हणजे जीवन! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक! आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या शरीररचनेत मोठी जागा ही पाण्याने व्यापलेली असते. शरीराच्या विविध क्रियांमध्ये
विविध कारणांमुळे मुलांमध्ये दोखेदुखीची समस्या जाणवते. अपुरी झोप, अभ्यासाचा ताण, चष्म्याचा नंबर, धावपळ यांमुळे वयाच्या साधारणतः १०व्या वर्षांपासून मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. साधारण त्रास म्हणून ह्या डोकेदुखीकडे
मुलांच्या अभ्यास, आरोग्य, आहार अशा अनेक बाबतीत पालक नेहमीच काळजी करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘मुलांची उंची’. प्रत्येक पालकाला वाटते कि इतर बाबींप्रमाणे उंचीतही आपले मुल कमी पडायला
प्रत्येक जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील सर्वात सुखद क्षण असतो त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत! सध्याच्या काळात नोकरी-व्यवसायानिमित्त मुलांना आई-वडिलांपासून दूर राहावे लागते. अशातच लग्न झाल्यानंतर बाळ येण्याच्या सुखद क्षणी