भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस
शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे,
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने
1. ज्या देशात जायचं आहे त्याबद्दल आधी रिसर्च करा – भारताबाहेर फिरायला जाणं आता मुळीच कठीण नाही. त्यामुळे आधी तुमच्या बजेट नुसार एखादं डेस्टिनेशन ठरवा. एकदा तुमचं डेस्टिनेशन
वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. रचना तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे
भारताचाच भाग असलेला मात्र भारताच्या मुख्य भूमीपासून काहीसा दूरवर बंगालच्या उपसागरात असलेला अंदमान-निकोबार बेटांचा प्रदेश. ह्या प्रदेशाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयर च्या महानगर पालिकेने भारताच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी प्राणपणाने लढलेल्या
भंडारा जिल्ह्यातील चांदपूर हे अतिशय प्रसिद्ध व नयनरम्य पर्यटनस्थळ आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चंद्पुरचा समावेश होतो. चंदपुरात सुफी संत ‘हजरत चांदशाह वली बाबा’ यांची प्रसिद्ध दर्गाह आहे.
हा किल्ला 1721 साली आझम खान याने बांधण्यास घेतला. आझम खान हा औरंगजेब याचा पुत्र होता. या किल्ल्याचं काम इस्माईल खान याने 1757 मध्ये पूर्ण केले. इस्माईल खान
तोरणागड किल्ला – महाराष्ट्रातील किल्ले अनेक असले तरी या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तोरणा किल्ला हा प्रचंड गड म्हणूनही ओळखला जातो. हा पुणेस्थित किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा मानला
देशाटन करावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सहलीचा खर्च कमी करायचा असेल तर नियोजन असायलाच हवं. आगाऊ बुकिंग केल्यास खर्चात बरीच कपात होऊ शकते. ठरावीक दिवस आधी बुकिंग केल्यास