Category: बातम्या

” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”!!!

सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन  श्री  . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे  … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली “आळंदी ” येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
Read More

विठुरायाच्या दर्शनाची रांग आता ‘ऑनलाइन’ ….!

पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्टाचे प्रमुख श्रद्धास्थान. दर वर्षी आषाढी-कार्तिकीला लाखो भाविक पंढरपूरांत दाखल होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ह्यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. यांच भाविकांची सोय
Read More

स्वच्छ भारत अभियान

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार)
Read More

वारी ! भक्तीची अखंड माळ…!

   वारी ! दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या साथीने ‘ज्ञानोबा-तुकोबा’ माउलींच्या पालखीसह श्रीक्षेत्र पंढरपूर कडे मार्गक्रमण करणारा ‘भक्तिसागर’! एरवी नदी सागराला जाउन मिळते, मात्र येथे वारकऱ्यांचा हा ‘भक्तिसागर’ चंद्रभागेच्या
Read More

स्टेच्यू ऑफ युनिटी : एकतेचे प्रतिक

सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वामुळे त्यांना ‘लोहपुरूष’ म्हणूनही ओळखले जाते. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी देशाची आजच्याप्रमाणे प्रांतरचना नव्हती.  देश वेगवेगळ्या लहानमोठ्या संस्थानांमध्ये
Read More

मान्सून

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे हैराण झालेल्या जनतेचे लक्ष आता येणाऱ्या ‘पावसाळ्या”कडे लागले आहे. त्यातच एक दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक दिव्य मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून
Read More

क्रिकेट सोडून बाकी खेळांकडे होणारे दुर्लक्ष….

आम्हा भारतीयांना क्रिकेट सोडून इतर खेळांमध्ये जरासुद्धा रस उरलेला नाही. थोडेफार हॉकी ह्या राष्ट्रीय खेळाकडे लक्ष असेल, मात्र इतर खेळांचे काय? इतर खेळांकडे कुणी फिरकतदेखील नाही, तर त्यात
Read More

भारतीय उपग्रह मंगळाच्या कक्षेत

अभिनंदन ! आता भारत जगातील असा पहिला देश आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या मंगळाच्या कक्षेत आपला उपग्रह प्रस्थापित केला . भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी
Read More

लग्नसराई

‘लग्नसराई’ बहुदा उरकत आली आता! हल्ली लग्नसराईत खूपच ‘आधुनिकपणा’ आलेला दिसतो, मात्र जुने दिवस आठवले की आजही तेच दिवस पुन्हा यावेत असे वाटते. पूर्वी ‘दारासमोर’ लग्न काढणे म्हणजे
Read More

राज्यातील ४४ टोलनाके रद्द

राज्यातील तब्बल ४४ टोलनाके रद्द करण्याचा मोठा निर्णय  सरकारने आज घेतला आहे. राज्यातील ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत लहान रक्कम आणि कमी अंतरावर असणारे तब्बल ४४ टोलनाके रद्द करण्यात आले आहेत.
Read More