राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार)
सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वामुळे त्यांना ‘लोहपुरूष’ म्हणूनही ओळखले जाते. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी देशाची आजच्याप्रमाणे प्रांतरचना नव्हती. देश वेगवेगळ्या लहानमोठ्या संस्थानांमध्ये
अभिनंदन ! आता भारत जगातील असा पहिला देश आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या मंगळाच्या कक्षेत आपला उपग्रह प्रस्थापित केला . भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी
अमीर खानचा सत्यमेव जयते हा reality show सध्या बहुचर्चित आहे,ह्याच कारण त्यामध्ये असलेली भीषण सामाजिक वास्तवता, महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशामधील एकूण परिस्थितीचा बोलका आढावा म्हणजे सत्यमेव जयते.
जागतिक क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेल्या भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्यावर क्रिकेट खेळणाऱ्या अथवा लोकप्रिय असणाऱ्या सगळ्याच देशांच्या माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच दक्षिण आशियामध्ये क्रिकेट हा
राजस्थान सरकारच्या एका निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. हा निर्णय तिथल्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीसंबंधी घेतला आहे. या निर्णयानुसार धुम्रपान किंवा गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींना शासकीय नोकरी
‘तहलका डॉट.कॉम’ चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल सध्या भलतेच गाजतायेत! स्टिंग ऑपरेशन द्वारे वाजपेयी सरकारमधील संरक्षण खात्यातील दलाली चव्हाट्यावर आणणारे तेजपाल सहकारी पत्रकार महिलेवर केलेल्या अत्याचाराने चांगलेच अडचणीत
बिहार राज्यातील तब्बल दहा हजार शिक्षकांना साधे पाचवीचेही गणित येत नाही! गेल्या महिन्यात तिथल्या कंत्राटी शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालानुसार हि गंभीर बाब समोर आली आहे. ह्या परीक्षेत
आज २६ नोव्हेंबर, सार्वभौम भारतावरील सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्याला आज पांच वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून तर उच्च पदस्थ राजकारण्यांपर्यंत सर्वचजण दरवर्षी आजच्या दिवशी त्या हल्ल्यात
आम्ही भारतीय मोठ्या अभिमानाने ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’ असे मानत असलो आणि तसे आपले राज्यकर्तेही तसे छातीठोकपणे वारंवार सांगत असले तरीही भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला