सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन श्री . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली “आळंदी ” येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्टाचे प्रमुख श्रद्धास्थान. दर वर्षी आषाढी-कार्तिकीला लाखो भाविक पंढरपूरांत दाखल होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ह्यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. यांच भाविकांची सोय
वारी ! दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या साथीने ‘ज्ञानोबा-तुकोबा’ माउलींच्या पालखीसह श्रीक्षेत्र पंढरपूर कडे मार्गक्रमण करणारा ‘भक्तिसागर’! एरवी नदी सागराला जाउन मिळते, मात्र येथे वारकऱ्यांचा हा ‘भक्तिसागर’ चंद्रभागेच्या
राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे हैराण झालेल्या जनतेचे लक्ष आता येणाऱ्या ‘पावसाळ्या”कडे लागले आहे. त्यातच एक दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक दिव्य मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून
‘लग्नसराई’ बहुदा उरकत आली आता! हल्ली लग्नसराईत खूपच ‘आधुनिकपणा’ आलेला दिसतो, मात्र जुने दिवस आठवले की आजही तेच दिवस पुन्हा यावेत असे वाटते. पूर्वी ‘दारासमोर’ लग्न काढणे म्हणजे
राज्यातील तब्बल ४४ टोलनाके रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारने आज घेतला आहे. राज्यातील ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत लहान रक्कम आणि कमी अंतरावर असणारे तब्बल ४४ टोलनाके रद्द करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात गारपीट सह मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे,ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या घरी होळी आधीच शिमगा पेटला आहे. राजान मारलं,पावसानं झोडपल,
‘परिस्थिती माणसाला बदलण्यास भाग पाडते’ असे म्हटले जाते ते खरेच आहे. याचा प्रत्यय प्रत्येकालाच नेहमी येत असतो. म्हणूनच परिस्थितीनुरूप शासकीय कार्यालये, शासकीय नियम आणि कार्यपद्धतीही बदलतात. पूर्वी
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होणार हे आता निश्चित झाले आहे. बाबासाहेबांचे कार्य दलित वर्ग आणि एकूणच भारतीय समाजाकरिता नक्कीच प्रेरणास्त्रोत
आता ज्या गावात बँक नाही त्या गावातील गावकऱ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी अथवा बँक संबंधित इतर कामांसाठी तालुक्याच्या गावी जाण्याची आवश्यकता नाही. कारण बँक नसलेल्या महाराष्ट्रातील अठरा हजार गावातील