सकाळी पेपर वाचता-वाचता एका बातमीने लक्ष वेधून घेतले. ‘अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त”, मला तर धक्काच बसला! पुर्वी पहिल्या फेरीत प्रवेश नाही मिळाला तर अभियांत्रिकीला प्रवेश मिळविण्याकरिता उमेदवार
राजकीय पक्षांनी घोटाळे करणं आता काही नवीन राहिले नाही, मात्र यावर कुणी टीका केली तर राजरोसपणे घोटाळेबाज नेत्यांची बाजू घेत थेट टीका करणाऱ्यावर चालून जाणे आणि त्यावर बंदी
मराठी नाट्यसृष्टी तसेच सिनेसृष्टीतील एक विनोदी ‘तारा’ प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे आज दुःखद निधन झाले. मधुमेह आणि त्यातच त्यांच्या पायाला गँगरीन झाल्याने गेले काही दिवस
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच नाथ संप्रदायाचे जनक संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थान आहे. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू तर होतेच मात्र ज्ञानेश्वरांनी त्यांनाच आपले गुरुही मानले होते.
आपला लाडका “ चिंटू “ ज्याला कल्पनेतून गोष्टींमध्ये साकारला . छोट्याश्या ३ ते ४ ओळींच्या गोष्टीतून खूप काही सांगून जाणाऱ्या आपल्या चिंटू चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात
‘इस्टर्न फ्री’वेचं उद्घाटन : बहुचर्चित आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या फ्रीवेचे गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्घाटन केले. चेंबूर ते ऑरेंज गेट दरम्यान 9 कि.मी. लांब freeway मोठ्या प्रकारे दक्षिण मुंबई आणि पूर्व
दहावी-बारावीची परीक्षा संपली की विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता असते ती निकालाची. मे महिना संपत आला की हीच उत्सुकता शिगेला पोहोचते. यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची
आपल्या सभोवतालच्या अनेक व्यक्तींना विविध प्रकारचे छंद असतात. काहींना त्यांनी जोपासलेले छंद मान-सन्मानही मिळवून देतात. मात्र हा सन्मान परदेशात मिळत असेल तर त्याचे महत्व काहीतरी ‘आगळे’ असते. कोल्हापुरातील
जंगली प्राणी आणि जंगले वाचविण्याचे आवाहन सरकारी वन विभाग नेहमीच करते. मात्र, वनविभागाच्याच निष्काळजीपणामुळे शेकडो वन्य प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागण्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडल्याची दैनिक “सकाळ”च्या संकेतस्थळावर