वटपौर्णिमा याला वाट सावित्री देखील म्हटले जाते. हा वटपौर्णिमाचा उत्सव हा मिथिला आणि पश्चिम भारतीय राज्यांतील महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात खूप जोरात विवाहित स्रिया या हा
श्री राम नवमी बद्दल माहिती तिथी : चैत्र शुद्ध नवमी इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क
श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ? सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे
भाऊ-बहिणीच्या नात्यातील बंधन अधिक घट्ट करणारा ‘रक्षा बंधन’ हा सण उद्यावर येऊन ठेपल्याने राख्या खरेदीसाठी बहिणींची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली आहे. नेहमीच्या पारंपारिक राख्यांना फाटा देत डायमंड,
हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून ब्रम्हदेवाकडून मनुष्य, पशु, पक्षी, नाग वगैरे प्राणी किंवा देवता यांचेकडून तसेच घरात किंवा घराबाहेर, दिवसा किंवा रात्री मृत्यू येऊ नये असा विलक्षण
नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेची माहिती आणि महत्व सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण
नागपंचमीचे महत्व आणि माहिती:- श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला. भगवान श्रीकृष्ण
चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता)
पौराणिक कथा दुर्गासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू
पुत्रदा एकादशीचे माहात्म्य आणि कथा या दिनी विष्णू नारायणाची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही. व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी, विद्वान