Akshaya Tritiya अक्षय तृतीयेचे महत्त्व: अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. अर्थ :
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे.या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधूनभावास दिर्घ आयुष्य व
आजचा दिवस हिंदू संस्कृतीत फार महत्वाचा आहे . साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा शुभ मुहर्त आहे . याच दिवशी पार्वती मातेने अष्टभुजा रूप धारण करून दुर्गासूराचा नाश केला आणि
महाराष्ट्रातील अत्यंत जाज्वल्य व जागृत साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री सप्तशृंगी देवी हे स्वयंभू शक्तिपीठ आहे. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन गडावर स्थिरावला, अशी ही आदिमाया दशअष्ठभुजावाली महिषासुरर्मदिनी हीच महालक्ष्मी,
उद्या दसरा, म्हणजेच विजयादशमीचा सण! हिंदू धर्मात विजयादशमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण असत्यावर सत्याच्या, अधर्मावर धर्माच्या विजयापित्यर्थ साजरा केला जातो. ह्या सणाबाबत तीन आख्यायिका मांडण्यात येतात,
श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ? सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे
पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या
भाऊ-बहिणीच्या नात्यातील बंधन अधिक घट्ट करणारा ‘रक्षा बंधन’ हा सण उद्यावर येऊन ठेपल्याने राख्या खरेदीसाठी बहिणींची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली आहे. नेहमीच्या पारंपारिक राख्यांना फाटा देत डायमंड,
रक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती:- हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या
नागपंचमीचे महत्व आणि माहिती:- श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला. भगवान श्रीकृष्ण